प्रधानमंत्री स्वनिधी योजना – उद्देश, फायदे, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 2025

PM SVANidhi Yojana in Marathi

Covid-19 मुळे लागलेल्या lockdown मुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आर्थिक अडचणी येऊ लागल्या, विशेषत: Street Vendors ( पथ विक्रेते ) यांच्या उपजीविकेचे हाल झाले. पथ विक्रेते म्हणजेच जे शहरी लोकांना कमी किमतीत वस्तूंची उपलब्धी करून देतात. जसे की, ठेलावाला, फेरीवाला, रेहडीवाला इत्यादी कामाच्या क्षेत्रात ओळखले जातात.  ते लोक भाजीपाला, street food, फळे, सणवारीच्या गोष्टी, कपडे इत्यादी … Read more

मिशन वात्सल्य योजना | उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, फायदे, काय आहे | Mission Vatsalya Yojana in Marathi 2023

मिशन वात्सल्य योजना

2019 मध्ये कोरोनाने हाहाकार माजवला होता. त्यात खूप लोक हे बेवारस झाले होते. त्यात खूप कुटुंब नाहीसे झाले होते. एक किंवा दोन्ही पालक गमावल्यामुळे पाल्य हे अनाथ झाले तसेच महिला विधवा झाल्या यांना आधार मिळावा म्हणुन सरकारने मिशन वात्सल्य योजना राबवली आहे. अनाथ बालकांचे शैक्षणिक शुल्क सरकारने माफ केले. अनाथ मूल किंवा विधवा बायका यांच्या … Read more

अग्निपथ योजना काय आहे – ऑनलाइन अर्ज, फायदे, उध्दीष्ट आणि पगार 2025

अग्निपथ योजना काय आहे

मित्रानो आजच्या पोस्ट मध्ये आपण अग्निपथ योजना काय आहे हे बघणार आहोत . पूर्वी सैन्यात ज्याप्रमाणे भरती करण्यात येत होती त्या प्रकारची सर्व भरती रद्द करून नवीन प्रकारे भरती करून देशाचे संरक्षन करण्यासाठी भारत सरकारने अग्निपथ योजना याची घोषणा केली आहे.  हि योजना आपले ३ दल म्हणजेच लष्कर ( Army ) , नौदल ( Navy … Read more

आत्मनिर्भर भारत अभियान काय आहे | फायदे, उद्दीष्टे, वैशिष्ट्ये | Atmanirbhar Bharat Abhiyan in Marathi 2023

Atmanirbhar Bharat Abhiyan

मित्रानो आपल्याला माहितीच आहे कि आपण कोरोना सारख्या खूप मोठ्या महामारीत सापडलो होतो . कोविड – १९ मुले सर्व जगाची परिस्थिती बदलून गेली होती . कोरोनाच्या या संकटकाळी परिस्थितीत संपूर्ण देशाची आर्थिक परिस्थिती खालावली होती. अशा वेळेस आपले देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी १२ मे २०२० रोजी Atmanirbhar Bharat Abhiyan ची घोषणा केली. … Read more

आत्मनिर्भर फलोत्पादन स्वच्छ वनस्पती योजना काय आहे । What is Atmanirbhar Horticulture Clean Plant Program in Marathi 2023

Atmanirbhar Horticulture Clean Plant Program

नमस्कार मित्रानो, आपल्या सर्वांना माहीतच असेल कि भारत हा कृषिप्रधान देश आहे . त्यात शेतकरी म्हनजे अन्नदाता. आपल्या नैसर्गिक गरजांपैकी सर्वात महत्वाची गरज म्हनजे अन्न . ती आपला शेतकरी पूर्ण करतो . तर नुकतेच सरकारने Budget २०२३ ची घोषणा केली त्यात शेतकरी चा आणि जगाच्या विकास व्हावा म्हणून खूप साऱ्या योजना काढण्यात आल्या त्यात आज … Read more